loader image
[ays_poll id=7]

भारताचा विक्रम – एकाच दिवसात २ कोटी नागरिकांना कोविड लसीकरण !

Sep 17, 2021


आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, भारताचे शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात एकाच दिवशी २ कोटी नागरिकांना कोविडचे लसीकरण करण्यात आले.

आज पर्यंत एकाच दिवसात सर्वात जास्त लसीकरण करण्याचा विश्वविक्रम चायनाच्या नावे आहे, त्यांनी एका दिवसात २.४७ कोटी नागरीकांचे लसीकरण केले आहे. सदर विश्वविक्रम मोडून काढण्यासाठी भारत सरकारतर्फे २.५० कोटी नागरिकांचे लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती, त्यात २ कोटी नागरिकांनाच एका दिवशी लसीकरण करण्यात आले.

एकूण झालेल्या २,११,२८,७८४ लसिकरणापैकी बिहार राज्यात १६.२८,०००, कर्नाटक १५.४७,०००, मध्य प्रदेश १३,०९,०००, उत्तर प्रदेश १२,१२,००० आणि गुजरात ११,३५,००० हे सर्वात जास्त लसीकरण करणारे राज्य ठरलेत. भारताने ८५ दिवसात १० कोटी नागरिकांना लसीकरण केले आहे, पुढील २० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी ४५ तर ३० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी २९ दिवसांचा कालावधी लागला आहे आणि १३ सप्टेबर रोजी भारताने ७५ कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.


अजून बातम्या वाचा..

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण सह परिसरातील दि.९ रोजी रविवारी गारपीट झाल्याने...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :- भारतीय जीवन विमा निगम,मनमाड कार्यालय मार्फत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनियर...

read more
येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर...

read more
अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा...

read more
कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव रेल्वे स्टेशन वर केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे...

read more
नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

मनमाड - मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात...

read more
.