loader image
[ays_poll id=7]

भारताचा विक्रम – एकाच दिवसात २ कोटी नागरिकांना कोविड लसीकरण !

Sep 17, 2021


आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, भारताचे शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात एकाच दिवशी २ कोटी नागरिकांना कोविडचे लसीकरण करण्यात आले.

आज पर्यंत एकाच दिवसात सर्वात जास्त लसीकरण करण्याचा विश्वविक्रम चायनाच्या नावे आहे, त्यांनी एका दिवसात २.४७ कोटी नागरीकांचे लसीकरण केले आहे. सदर विश्वविक्रम मोडून काढण्यासाठी भारत सरकारतर्फे २.५० कोटी नागरिकांचे लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती, त्यात २ कोटी नागरिकांनाच एका दिवशी लसीकरण करण्यात आले.

एकूण झालेल्या २,११,२८,७८४ लसिकरणापैकी बिहार राज्यात १६.२८,०००, कर्नाटक १५.४७,०००, मध्य प्रदेश १३,०९,०००, उत्तर प्रदेश १२,१२,००० आणि गुजरात ११,३५,००० हे सर्वात जास्त लसीकरण करणारे राज्य ठरलेत. भारताने ८५ दिवसात १० कोटी नागरिकांना लसीकरण केले आहे, पुढील २० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी ४५ तर ३० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी २९ दिवसांचा कालावधी लागला आहे आणि १३ सप्टेबर रोजी भारताने ७५ कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.


अजून बातम्या वाचा..

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

दि.09/02/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात आमदार श्री. सुहास (आण्णा)...

read more
बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक  येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मनमाड येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती मोठ्या...

read more
बघा व्हिडिओ – सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ, समर्थकांची एकच वादा…… सत्यजित दादा अशा जोरदार घोषणा

बघा व्हिडिओ – सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ, समर्थकांची एकच वादा…… सत्यजित दादा अशा जोरदार घोषणा

नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली...

read more
भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी

भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी

केंद्र सरकारने व्यापक पातळीवर चीनी कंपन्यांशी संबंधीत ॲप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. 'तातडी' आणि...

read more
.