loader image
[ays_poll id=7]

शिवसेना सोबत आल्यास भाजप नक्कीच स्वागत करेल – आठवले

Sep 19, 2021


शिवसेना जर भाजप सोबत येण्याचा विचार करत असेल तर भाजप नक्कीच याचा विचार करेल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

महाविकास आघाडीत काम करत असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना कधीच विधायक कामे सुरळीतपणे करू देणार नाहीत, त्यामुळे सेनेने आपल्या समविचारी पक्ष म्हणजे भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केली पाहिजे, असा सल्ला देखिल त्यांनी दिला. भाजप सोबत गेल्या शिवाय शिवसेना स्व.बाळासाहेब ठाकरेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू शकणार नाही, असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले. 

दोन समविचारी पक्ष सोबत आल्यास याचा फायदा दोन्हीही पक्षांना होणार आहे, महाराष्ट्रात दोन्ही पक्षांनी २.५ – २.५ वर्षे मुख्यमंत्री पद घ्यावे, असेही ते पुढे बोलले. जर दोन्ही पक्ष एकत्र आल्यास दोन्ही कॉंग्रेसला महाराष्ट्रात ५० जागा सुद्धा मिळविता येणार नाहीत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.


अजून बातम्या वाचा..

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण सह परिसरातील दि.९ रोजी रविवारी गारपीट झाल्याने...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :- भारतीय जीवन विमा निगम,मनमाड कार्यालय मार्फत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनियर...

read more
येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर...

read more
अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा...

read more
कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव रेल्वे स्टेशन वर केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे...

read more
नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

मनमाड - मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात...

read more
.