loader image
[ays_poll id=7]

शिवसेना सोबत आल्यास भाजप नक्कीच स्वागत करेल – आठवले

Sep 19, 2021


शिवसेना जर भाजप सोबत येण्याचा विचार करत असेल तर भाजप नक्कीच याचा विचार करेल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

महाविकास आघाडीत काम करत असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना कधीच विधायक कामे सुरळीतपणे करू देणार नाहीत, त्यामुळे सेनेने आपल्या समविचारी पक्ष म्हणजे भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केली पाहिजे, असा सल्ला देखिल त्यांनी दिला. भाजप सोबत गेल्या शिवाय शिवसेना स्व.बाळासाहेब ठाकरेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू शकणार नाही, असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले. 

दोन समविचारी पक्ष सोबत आल्यास याचा फायदा दोन्हीही पक्षांना होणार आहे, महाराष्ट्रात दोन्ही पक्षांनी २.५ – २.५ वर्षे मुख्यमंत्री पद घ्यावे, असेही ते पुढे बोलले. जर दोन्ही पक्ष एकत्र आल्यास दोन्ही कॉंग्रेसला महाराष्ट्रात ५० जागा सुद्धा मिळविता येणार नाहीत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.


अजून बातम्या वाचा..

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

दि.09/02/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात आमदार श्री. सुहास (आण्णा)...

read more
बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक  येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मनमाड येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती मोठ्या...

read more
बघा व्हिडिओ – सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ, समर्थकांची एकच वादा…… सत्यजित दादा अशा जोरदार घोषणा

बघा व्हिडिओ – सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ, समर्थकांची एकच वादा…… सत्यजित दादा अशा जोरदार घोषणा

नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली...

read more
भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी

भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी

केंद्र सरकारने व्यापक पातळीवर चीनी कंपन्यांशी संबंधीत ॲप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. 'तातडी' आणि...

read more
.