टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.
मनोज ठोंबरे सर यांची राज्यस्तरीय क्रीडारत्न जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
मनमाड :- तेजस फाऊंडेशन,नाशिक तर्फे क्रीडाक्षेत्रात उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन मनमाड क्रिकेट...










