loader image
[ays_poll id=7]

t20 प्रथम विजेतेपद – १४ वर्ष पूर्ण !

Sep 25, 2021


टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.


अजून बातम्या वाचा..

IPL 2021 – मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार, प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी!

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे....

read more
.