loader image
[ays_poll id=7]

गुलाब चक्रीवादळ – दोन दिवस महाराष्ट्रात अलर्ट !

Sep 27, 2021


पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ‘गुलाब’ नावाच्या चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा ओडिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांना बसत आहे. आंध्रप्रदेशमध्ये या चक्रीवादळामुळे 3 मच्छिमारांचा मृत्यू झाला. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये 27 आणि 28 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, धुळे, जळगाव, नाशिक, यासह बर्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे रेंड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचसोबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.या चक्रीवादळामुळे समुद्र खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 


अजून बातम्या वाचा..

महामार्ग नव्हे, हा आहे आर्थिक समृद्धीचा महामार्ग – ही आहेत समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

महामार्ग नव्हे, हा आहे आर्थिक समृद्धीचा महामार्ग – ही आहेत समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्रासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी...

read more
अविष्कार विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा २२-२३ साठी मनमाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

अविष्कार विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा २२-२३ साठी मनमाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढविण्या साठी संशोधन...

read more
बघा व्हिडिओ – पाकिस्तानी यूट्यूबर अजलन शाह ने आपल्या नववधूला भेट दिले चक्क गाढवाचे पि

बघा व्हिडिओ – पाकिस्तानी यूट्यूबर अजलन शाह ने आपल्या नववधूला भेट दिले चक्क गाढवाचे पि

पाकिस्तानातून एक प्रकरण समोर आले आहे. तेथील युट्युबर अजलन शाहने आपल्या नववधूला लग्नात चक्क गाढवाचे...

read more
.