महाराष्ट्रातील किर्तनकार ह.भ.प.ताजोद्दीन महाराज शेख यांचे रात्री नंदुरबार जवळील जामोद या गावी किर्तन चालू असताना निधन झाले आहे. आपल्या विशिष्ट कीर्तन शैलीमुळे ते वारकरी संप्रदायात प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने समाजातील एक थोर कीर्तनकार महाराष्ट्राने गमावल्याची वारकरी संप्रदायात भावना आहे.
एनसीसीविभागाचे ५ छात्र बनले अग्निवीर
मनमाड-: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ५...






