loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021


तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले


अजून बातम्या वाचा..

गोदावरी एक्स्प्रेस च्या जागी सुरू केलेली समर स्पेशल गाडी २८ मे पासून २ जून पर्यंत रद्द

गोदावरी एक्स्प्रेस च्या जागी सुरू केलेली समर स्पेशल गाडी २८ मे पासून २ जून पर्यंत रद्द

मनमाडहून – मु्ंबईला जाणारी ०२१०२ व ०२१०१ हॉलिडे स्पेशल ट्रेन ( गोदावरी एक्स्प्रेस च्या वेळेवर...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 16 संघाची एस जी सी ए नाशिक अंडर 16 क्रिकेट संघावर विजय. वेदांत वाल्मिक कांदळकर सामनावीर तर अंशुमान अविनाश सरोदे सर्वोत्कृष्ठ फलंदाज

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 16 संघाची एस जी सी ए नाशिक अंडर 16 क्रिकेट संघावर विजय. वेदांत वाल्मिक कांदळकर सामनावीर तर अंशुमान अविनाश सरोदे सर्वोत्कृष्ठ फलंदाज

गुरुवार दि. १९ मे रोजी नाशिक येथे १६ वर्षातंर्गत झालेल्या हाकीम ट्रोफी स्पर्धेत भुमी क्रिकेट...

read more
ओबीसी आरक्षण : राज्य शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ येवला येथे भाजपाचा रास्ता रोको

ओबीसी आरक्षण : राज्य शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ येवला येथे भाजपाचा रास्ता रोको

ओबीसी आरक्षणसाठी सरकारची बाजू मांडण्यास महविकास आघाडी सरकार हे अपयशी ठरले असून ओबीसी आरक्षण न...

read more
रिपाई चे शहराध्यक्ष महावीर जाधव यांसह नागरिकांनी विविध प्रलंबित कामांसाठी केले लाक्षणिक उपोषण:प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर घेतले मागे

रिपाई चे शहराध्यक्ष महावीर जाधव यांसह नागरिकांनी विविध प्रलंबित कामांसाठी केले लाक्षणिक उपोषण:प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर घेतले मागे

नांदगाव शहरातील इंद्रायणी नगर / चांडकप्लॉट,जयभोले नगर येथील समस्यांच्या संदर्भात आज रिपाइंचे...

read more
.