loader image
[ays_poll id=7]

आशिष मिश्रा याला अखेर अटक….

Oct 10, 2021


सध्या देशात गाजत असलेल्या लखीमपुर खीरी येथे झालेल्या घटनेचा मुख्य आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यास उत्तर प्रदेश पोलिसांनी काल रात्री अटक केली आशिष मिश्रा याने शांततेच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आपली कार चालवून त्यांना चिरडून ठार मारण्याचा सैतानी प्रकार केला त्यात काही निष्पाप शेतकऱ्यांचे प्राणहि गेले तसेच अनेक शेतकरी जखमी सुद्धा झाले. पोलिसांनी सुमारे बारा तास आशीष मिश्रा यांची कसून चौकशी केली असून सुरेश मिश्रा वर हत्या तसेच भरधाव गाडी चालवण्याचा आरोप असून आशिष मिश्रा हा पोलिसांना चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याबद्दल डी आय जी अतुल अग्रवाल यांनी त्याला अटक केली.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.