loader image
[ays_poll id=7]

टी-ट्वेंटी विश्वचषक : भारत-पाक सामना होणार रद्द ?

Oct 17, 2021


टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच 24 ऑक्टोबरला सामना पाकिस्तान विरोधात खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच हा सामना होऊ नये, अशी मागणी आता देशभरातून होऊ लागली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला जातोय. काश्मीरच्या घाट परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वारंवाल लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर हल्ला केला जातोय.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेंटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. तर मग या विषयावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत.


अजून बातम्या वाचा..

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेटून सदिच्छा व्यक्त केल्या

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेटून सदिच्छा व्यक्त केल्या

द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या महामहिम राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली आहे.पहिल्या महिला...

read more
आजादी का अमृत महोत्सवातंर्गतमहावितरणतर्फे ‘उज्ज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत
महावितरणतर्फे ‘उज्ज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन

नाशिक : केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव...

read more
समाज प्रबोधन/ कीर्तन कार यांना कै.ह.भ.प. रामदास महाराज यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार : महाराष्ट्र सरकारची घोषणा

समाज प्रबोधन/ कीर्तन कार यांना कै.ह.भ.प. रामदास महाराज यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार : महाराष्ट्र सरकारची घोषणा

संत कैकाडी महाराजांचा वारसा पुढे चालविणारे पंढरपूरच्या कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती थोर समाज...

read more
” ऑपरेशन नन्हे फरिश्ते ” ; म.रे. सुरक्षारक्षक बलाच्या जवानांनी ६ महिन्यात ७४५ बालकांना त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केले

” ऑपरेशन नन्हे फरिश्ते ” ; म.रे. सुरक्षारक्षक बलाच्या जवानांनी ६ महिन्यात ७४५ बालकांना त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केले

अनेक वेळा घरच्यांनी रागवले म्हणून रागाच्या भरात लहान बालके हे रेल्वे प्रवास करत असतात अशाच लहान...

read more
.