टी२० विश्व चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानमधील उदयपुर जिल्ह्यातील खेलगाव येथील नीरजा मोदी शाळेतील एका महिलेने ” हम जीत गये ” या आशयाचे स्टेटस लावले, त्यानंतर एका पालकाने तिला फोन करून विचारले असता तिने देखील दुजोरा दिला, या कारणावरून तिला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विजयाचे स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मनोज ठोंबरे सर यांची राज्यस्तरीय क्रीडारत्न जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
मनमाड :- तेजस फाऊंडेशन,नाशिक तर्फे क्रीडाक्षेत्रात उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन मनमाड क्रिकेट...











