loader image
[ays_poll id=7]

भुजबळ-कांदे वादात आता मुख्यमंत्र्यांची एन्ट्री !

Nov 9, 2021


गेल्या महिन्यात संपूर्ण राज्यात गाजलेले भुजबळ-कांदे वाद दररोज नवनवीन वळणे घेत असून आता या संपूर्ण प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. 

गेल्या महिन्यात नियोजन समिती निधी वाटपात नांदगाव तालुक्यावर अन्याय झाल्याची तक्रार करीत आमदार कांदे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती व उद्धव ठाकरे यांचेकडे सर्व पुराव्यानिशी तक्रार करीत भुजबळ यांचे पालकमंत्री पद काढून घेण्याची मागणी केली होती. आमदार कांदे यांच्या पत्राची आता मुख्यमंत्र्यांनी दाखल घेतली असून नियोजन समितीच्या निधी वाटप व विकास कामासंबंधी सर्व शासकीय दस्त मागविलेले आहेत. आता मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावर काय निर्णय घेतात हीच उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.