loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

मनमाड :- ''आपल्या लेकरांना शिक्षण न देणाऱ्या पालकांना दंड देणारे राजर्षि शाहू महाराज, बहुजन-...

read more
प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची गुरुकुमार नीकाळे यांची ना.आठवलेंकडे मागणी

प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची गुरुकुमार नीकाळे यांची ना.आठवलेंकडे मागणी

नाशिक जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा अशा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन...

read more
.