राज्य सरकारचा निर्णय कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंखेच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद राहतील असे जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होंतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बघा व्हिडिओ-साईराज परदेशी ने पटकावले एक सुवर्ण एक रौप्यपदक
ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने...











