केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या...










