मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणा च्या पातळीत सतत होणाऱ्या संततधारेमुळे धरणाच्या पातळीमध्ये चार फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मनमाड करांना पाणी टंचाई झळ काही प्रमाणात कमी होईल असे चित्र सध्या तरी दिसत असून ऐन पावसाळ्यामध्ये मनमाड शहरातील जनतेला 14 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने येत्या काही दिवसात निश्चितच पाणी पुरवठा संबंधी काही तरी दिलासादायक पाऊल नगर परिषद प्रशासन उचलेल असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
“मनमाड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न”
आज दिनांक 26/12/2025 मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य...











