नांदगाव शहरात नगरपरिषदेच्या वतीने केला जाणारा पाणी पुरवठा पाच दिवसाआड करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी मुख्याधिकारी यांचे कडे केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात होणाऱ्या विलंब पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून पूर्वी प्रमाणेच पाच दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.
SNJB ला महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स भेट
श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (जैन गुरुकुल) SNJB चांदवड या संस्थेच्या आयुर्वेद ऍन्ड...











