मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेतून त्याग वृत्ती निर्माण होते – डॉ. सी.जी.दिघावकर
"शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीत जमीन व्यवस्थापन," या थीम अंतर्गत हे शिबीर होत...










