मनमाड शहरातील शांती नगर परिसरातील ही घटना असून बुधवार दिनांक १९/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक वृत्त असे की शांतीनगर भागातील रहिवासी असलेल्या कल्पना जाधव यांच्या गळ्यातील सुमारे २५००० रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघानी ओरबाडून फरार झाले.
सोने व चांदीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत आज सोने व चांदीचे दर?
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बाजारात सोने व चांदीच्या दरांमध्ये मोठ्या...











