मनमाड शहरातील शांती नगर परिसरातील ही घटना असून बुधवार दिनांक १९/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक वृत्त असे की शांतीनगर भागातील रहिवासी असलेल्या कल्पना जाधव यांच्या गळ्यातील सुमारे २५००० रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघानी ओरबाडून फरार झाले.

२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र झाले” या संदर्भात एक मराठी वृत्तांत
नांदगांव मारुती जगधने २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र; राजकीय वर्तुळात खळबळ मुंबई, ता. ५ जुलै:...