मनमाड शहरातील शांती नगर परिसरातील ही घटना असून बुधवार दिनांक १९/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक वृत्त असे की शांतीनगर भागातील रहिवासी असलेल्या कल्पना जाधव यांच्या गळ्यातील सुमारे २५००० रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघानी ओरबाडून फरार झाले.
वारसा विचारांचा, संकल्प जनकल्याणाचा.!
नांदगांव : सध्या विधानसभा निवडनुक चे वारे वाहून लागले असून नांदगांव विधासनसभा मतदार संघात मराठा...









