मनमाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांची झुंज लावण्यात येते. कालही महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाच्या मैदानावर रेड्यांच्या झुंज लावण्यात आल्या. ह्या वेळी झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक वर्षांपासून मनमाड शहरातील गवळी समाज ही परंपरा जोपासत आहे.

अंजलीना झेवियर यांचा सत्कार
रोटरी क्लब ऑफ मनमाड च्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेल्या सेंट झेवियर स्कूल मधील...