काही वर्षांपूर्वी तोफांची कमतरता असलेल्या भारतातून आता विदेशात तोफांची निर्यात केली जाणार आहे. भारतातील खासगी कंपनी असलेल्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सकडून 1261 कोटी रुपये किमतीच्या तोफा निर्यात करण्यात येणार आहेत. मात्र या तोफा कोणत्या देशांना निर्यात केल्या जाणार आहेत याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...






