महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली असे विधान करून महापुरुषांचा अपमान करणारे वक्तव्य बिजेपी चे वाचाळ चंद्रकांत पाटील यांनी केले.त्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मनमाड शहरा च्या वतीने जोडे मरो आंदोलन करण्यात आले ह्या आंदोलन प्रसंगी कार्यकर्ते व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.
“मनमाड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न”
आज दिनांक 26/12/2025 मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य...











