मनमाड पासून जवळच असलेल्या पानेवाडी येथे दुपारी दुचाकीचा अपघात झाला. यावेळेस त्यामार्गे जाणारे नांदगाव चे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्वरित मदत करत तात्काळ ॲम्बुलन्सला पाचारण करत जखमींना पुढील उपचारासाठी मनमाड येथे पाठवले. या अपघातातील जखमी हे निफाड तालुक्यातील आहेत.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता दुचाकी वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आवाहन केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना नगरपरिषदेतर्फे सुखसुविधा
मनमाड : सध्या लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया ही पार पडत असताना सकाळपासूनच उन्हाचे...









