स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज मनमाड नगर परिषदेच्या कार्यालयात भारतीय स्वातंत्र्यात आपले बलिदान देणाऱ्या दिवंगत स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषदेतील अधिकारी वर्ग तथा कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
वारसा विचारांचा, संकल्प जनकल्याणाचा.!
नांदगांव : सध्या विधानसभा निवडनुक चे वारे वाहून लागले असून नांदगांव विधासनसभा मतदार संघात मराठा...









