भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
लायन्स क्लब आयोजित सायकल स्पर्धा संपन्न
मनमाड - लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड आयोजितस्वर्गीय बाळासाहेब पाटील स्मरणार्थयुवक क्रांती गणेश मंडळ...











