loader image

फलक रेखाटन दि. २३ जानेवारी २०२१. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Jan 23, 2024



🇮🇳 *२३ जानेवारी १८९७ कटक, ओडिशा येथे जन्मलेले व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर ने

तृत्व ज्यांना संपूर्ण देश नेताजी नावाने ओळखत. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी जपानच्या मदतीने त्यांनी *”आझाद हिंद सेना”* स्थापन केली. त्यांनी दिलेला *’जय हिंद’* चा नारा हा भारताचा राष्ट्रीय नारा बनला.
*”तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुगा”* असे भावनात्मक आव्हान त्यांनी संपूर्ण भारतीय जनतेला केले होते.
*१९९२ साली त्यांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान केला गेला पण एका जनहित याचिके मुळे त्यांच्या मृत्यूचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्या मुळे हा पुरस्कार परत घेण्यात आला. भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची ही इतिहासातील एकमेव घटना आहे.*
*पण नेताजींचे अद्वितीय कार्य या पेक्षाही खूप महान आहे. अशा या अद्वितीय नेत्यास जयंती निमित्त फलक रेखाटनातून त्रिवार अभिवादन !!* 🇮🇳
◼️फलक रेखाटन – देव हिरे.
(कलाशिक्षक ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
.