नांदगाव : पिंपरखेड परिसरातील
संदीप भाऊ मवाळ यांच्या वस्ती शेजारी शंकर बालसिंग मोरे यांचे राहते घर शॉर्टसर्किटने जळून खाक झाले ? असा अंदाज वर्तविण्यात येत आहे दरम्यान लागलेल्या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू धान्य,कपडे,तसेच कोंबड्या आदींचे मोठे नुकसान झाले ही घटना दि ३० रोजी घडली आग एवढी भयंकर होती की विझविणे शक्य झाले नाही पिण्यासाठी किंवा वापरायला पाणी नाही तेव्हा आग कशी व कोण विझवनार ? अशी चर्चा परिसरात व्यक्त केली जात आहे.
नायलॉन मांजामूळे मनमाडला महिला डॉक्टर गंभीर जखमी
मनमाड - मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगउड्डाणाचा हंगाम सुरू झाला असताना, मनमाड शहरात...











