loader image

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

Aug 11, 2024


कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा आम्रपाली निलेश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही कार्यकारणी निवडण्यात आली. कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष -आम्रपाली वाघ, चित्राबाई अंकुश, खजिनदार – चंद्रकलाबाई एळींजे,सेक्रेटरी -ताईबाई केदारे कामिनीबाई केदारे, संगीताबाई जाधव, कार्याध्यक्ष – कमलाबाई हिरे, कमलबाई एळींजे, निर्मलाबाई अंकुश,ऑडीटर – चंद्रकला दि. एळींजे,सुमनबाई गरुड, लताबाई हिरे, सदस्य – मिनाबाई वाघ, अनिताबाई केदारे, मंदाबाई जाधव,संजीवनी गरुड , जिजाबाई गांगुर्डे,शालुबाई भोसले ,शालूबाई आहिरे, पद्माबाई शेजवळ,अंजनाबाई अंकुश ,सरुबाई आहिरे,वैशाली वाघ,सुनीता वानखेडे ,वर्षा शेजवळ,वैशाली आहिरे,भारती केदारे, वंदनाबाई अंकुश, मायाबाई जाधव, यांची निवड करण्यात आली.
यावेळी बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरुण अंकुश ,केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे, बौद्धाचार्य मच्छिद्रनाथ भोसले, प्रकाश एळींजे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तीन महिने वर्षावास व वर्षावास कार्यक्रमाचा सांगता सोहळा उत्साहात साजरा करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.