loader image

मनमाडच्या ट्रेकर्सची महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई वर यशस्वी चढाई.

Dec 3, 2024


मनमाड शहरा जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावर नियमित ट्रेक करणाऱ्या मनमाड ट्रेकर्स च्या चार महिला तेरा पुरुषांनी तीन तासांच्या अवघड चढाईनंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर पाय ठेवला.मानसिक शारीरिक कस पाहणाऱ्या या शिखरावर मनमाडचे ट्रेकर्स 2005 पासून सातत्याने वर्षातून एकदा चढाई करत असून निसर्गाच्या अमर्याद सौंदर्याचा व गिरिभ्रमणाचा आनंद लुटत आहे
सदर मोहिमेत छत्र विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे डॉक्टर भागवत दराडे सुनील पवार संदीप वनवे शशिकांत झाल्टे किरण भाबड प्रवीण मोरे शंकर अंजनवाड मुदस्सर शेख जय पवार आकाश मोरे नकुल मोरे कार्तिक सुरसे प्रतिभा अंजनवाड शाहिस्ता शेख शोभा झाल्टे वैशाली मोरे यांनी हा खडतर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला व शिखरावर विराजमान कळसुबाई मातेला वंदन केले


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.