loader image
[ays_poll id=7]

“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन

Jan 12, 2026


शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत राज्यातील शेतकरी राजा आपली शेती सांभाळत आहे. शेती सोबतच आता शेतकरी बांधव पर्यायी उत्पन्नाच्या साधनांकडे वळत आहे, त्यातच सौर ऊर्जा निर्मितीसाठी जमीन भाड्याने देणे हे शेतकरी बांधवांसाठी एक कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन होऊ शकते.

अनेक शेतकरी बांधवांकडे नापीक व पोट खराबा असलेली शेतजमीन असते, सदर जागेवर सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधीद्वारे शेतकरी बांधवांशी दीर्घकाळासाठी करार करून सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी केली जाते, त्यामुळे शेतकरी बांधवांना एकरामागे एका वर्षासाठी जवळपास 50000 रुपयांपर्यंत वार्षिक भाडे मिळते, यासाठी कोणत्याही कृषी विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक नाही आणि दरवर्षी हमखास उत्पन्न मिळणार असल्याने शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित देखील सुधारणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्याकडे असलेल्या नापीक जमिनीपासून हमखास उत्पन्न मिळविण्याच्या या पर्यायाचा विचार केला पाहिजे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.