संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आज सौ.अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यांवर उपस्थित राहून संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सवात सहभाग घेतला. वसंत नगर तांडा तसेच ढेकू तांडा येथे मोठ्या उत्साहात...
दहावी – बारावी परीक्षार्थींना परीक्षेसाठी मिळणार १० मिनिटे अधिक
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी,बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित...
राष्ट्रीय लोकअदालतीतून मनमाडला ३८० प्रकरणांचा निपटारा
येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २९७२ केसेसमधून ३८० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून त्यातून २५ लाख ४२ हजार ७९६ रुपयांची वसुली झाली आहे. अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश व रेल्वेचे मॅजिस्ट्रेट...
बघा व्हिडिओ – येवला येथे मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना चिरडले – एका युवकाचा मृत्यू
मंगळवारी एका मद्यधुंद वाहन चालकाने कोपरगाव ते मनमाडचे दिशेने जाताना अनेक वाहनांना धडक देत झालेल्या भीषण अपघातात अनेक जण गंभीर जखमी तर एक जण ठार झाल्याची घटना येवला शहर हद्दीत घडली आहे. तामिळनाडू...
रेल्वे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एन.आर.एम.यु तर्फे प्रत्येकी एक लाखाची मदत
पुसलेल्या कुंकूवाचं मोल आम्ही काय करणार ? मदत नव्हे जगण्याला बळ देण्याचा अल्पसा प्रयत्न ....! 13 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वे भुसावळ विभागात लासलगाव नाजिक घडलेल्या चार उमद्या तरुण कर्मचाऱ्यांच्या...
लासलगाव रेल्वे कर्मचारी अपघात – चालकासह तिघांना रेल्वेने केले निलंबीत
टॉवर वॅगनच्या धडकेने चौघे रेल्वे कर्मचारी चिरडले जावून ठार झाल्याची घटना मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ काल पहाटे घडली होती. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल...
राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा मंजूर – शाळांना पाच दिवस सुट्ट्या
राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील शिक्षकांसहित शाळांना आता लागोपाठ पाच दिवस सुट्ट्या राहणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी...
पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांना २५ लाखाची मदत – राज्य सरकारची घोषणा
हत्या झालेले राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून २५ लाख रुपयांची मदत देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले....
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बाविसावा दीक्षांत सोहळा
सकारात्मकता, रुग्णांशी सुसंवाद आणि सामाजिक बांधिलकी जपावी - प्रति-कुलपती नामदार श्री. गिरीश महाजन यांचे प्रतिपादन आरोग्य शास्त्राच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सकारात्मकता, रुग्णांशी सुसंवाद आणि सामाजिक...
कोश्यारींचा राजीनामा मंजूर – महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल...
