शासन निर्देशानुसार मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी दि.०१/०४/२०२२ रोजी धार्मिक स्थळे भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने पूर्ववत खुली करण्यासंबंधी आदेश जारी केले आहेत.परंतू दि. १०/०४/२०२२ पर्यंत ई-दर्शन पास...
सरकारकडून एक शेतकरी एक डीपी 2022 योजना; प्रति एचपी लागणार फक्त इतके रुपये..!
राज्यात गेल्या 2 वर्षांपासून पाऊसमान चांगले आहे. मात्र, वीज नसणे, डीपी (रोहित्र) जळणे, डीपी वरील वीज वाहिनी तोडणे अशा विविध समस्यांमुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही ते पिकांना देणे अशक्य झाले आहे. एकच...
शालेय विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज : २ मे पासून १२ जून पर्यंत राहणार शाळेला सुट्टी
यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या...
बस गाड्यांचे रुपडे बदलणार : ३९ कोटी मंजूर
एसटी बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या निधीतून...
महाराष्ट्रात आता मास्क वापरणे ऐछिक : राज्य सरकारने उठवले सारे निर्बंध
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. दरम्यान मास्कचा वापर...
‘ या ‘ जीवनावश्यक वस्तूंचे दर उद्यापासून वाढणार : ग्राहकांचे खर्चाचे गणित बिघडणार
देशाच्या अर्थसंकल्प 2022 मध्ये केलेल्या काही तरतुदींमुळे 1 एप्रिलपासून ग्राहकांवर महागाईचा बोजा आणखी वाढणार आहे. उद्यापासून टीव्ही, एसी फ्रीजसह मोबाईल चालवणेही महागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री...
निवडणुकांचे भवितव्य आता सुप्रीम कोर्टाच्या हातात !
इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात विशेष कायदा केल्याने निवडणुकीची प्रक्रियाच थांबली आहे. त्यामुळे शासन निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सात याचिका दाखल असून त्या...
मिशन २०२४ – भाजपा ने सोपविली या नेत्यांकडे जबाबदारी
देशात दोन वर्षानंतर २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने भाजपने काम करायला सुरुवात केली आहे. भाजपचं मिशन २०२४ सुरु झालेलं आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत...
केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता राज्यांनेही त्याचं अनुकरण केलं आहे. राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना आता तीन टक्के अधिक महागाई...
विजेचे संकट बिकट; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला मोठा निर्णय !!
आधीच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील ग्रामीण भागांना मोठा फटका बसला आहे, अशात आता आणखी एका संपाचं संकट उभे राहिलं आहे. वीज वितरण व्यवस्थेचे खासगीकरण होणार असल्याच्या शक्यतेमुळे वीज...
