उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सीएनजी वरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी करण्यात आली असून . १ एप्रिलपासून व्हॅट १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के...
कवी प्रकाश होळकर यांची साहित्य महामंडळावर बिनविरोध निवड
प्रसिद्ध कवी, गीतकार प्रकाश होळकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे. कवी प्रकाश होळकर यांच्या निवडीने हा बहुमान नाशिक जिल्ह्याला प्रथमच मिळाला आहे. फलटण...
१६ शहरांचे खाजगीकरण नाही;केंद्राच्या वीज संशोधन बिलास विरोध
राज्यातील १६ शहरांतील वीज वितरणासह महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन नाही. याबाबत सुरू असलेल्या कोणत्याही चर्चेत तथ्य...
राज्यातील शाळा १००% उपस्थितीसह सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाची परवानगी.
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देभरभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं.मागील काही महिनात्यांपासून हे निर्बंध शिथिल करून...
कामगार संघटनांनी संप पुकारल्यास सलग चार दिवस राहणार बँका बंद
सध्या महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यावर वातावरण पेटले असताना बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकेच्या व्यवहारांवर आणि राज्यातील नागरिकांच्या अर्थजीवनावर विशेष परिणाम होणार आहे. येत्या...
महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार निलंबित
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी उगारला बडगा अन्य भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्धही चौकशी व कारवाईचे उर्जामंत्र्यांनी दिले संकेत...
नागरिकांना स्वस्त धान्यांसोबत मिळणार ‘या’ सुविधा ; रेशन दुकाने होणार डिजिटल
स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून सरकार देशातील गरजू नागरिकांना अगदी स्वस्तात धान्य पुरवठा करीत असते.. अर्थात त्यासाठी रेशन कार्ड (Ration Card) मात्र असायला हवं.. या धान्याच्या विक्रीतून...
शासनात विलीनीकरण : काय निर्देश दिले दिलेत न्यायालयाने
राज्यात अनेक घडामोडी घडत असताना मागील तीन महिन्यांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने एसटीचे शासकीय सेवेत विलीनिकरण व्हावे या मागणीसाठी राज्यभर संप चालू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर अजूनही...
अपंग,रुग्ण,ज्येष्ठ नागरिक तथा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सावलतींना रेल्वे विभागाची कात्री – प्रवाशांमध्ये नाराजीचा
भारतीय रेल्वे प्रवाशांना साठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं विविध प्रकारच्या प्रवाशांना अनेक सवलती दिल्या जात होत्या. आता या सवलती बंद करण्याचा निर्णय रेल्वे...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा : 60 कि.मी. पर्यंत एकच टोल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक...
