loader image

तळीरामांना आनंदाची बातमी : आता फक्त ३ दिवस ड्राय डे !

देशाची राजधानी दिल्लीमधून तळीरामाकरिता खूशखबर आली आहे. दिल्ली सरकारने आता आपल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ड्राय डे ची संख्या कमी केली आहे. अगोदर वर्षात २१ दिवस ड्राय डे असायचे. मात्र, आता...

read more

कोव्हिड नियमांमुळे पंतप्रधानांनी रद्द केलं स्वतःचं लग्न…!

न्यूझीलंडमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदी असतानाही जेसिंडा आर्डेन यांनी नियमातून पळवाट न शोधता लग्न...

read more

प्रदेश भाजपाच्या निबंध स्पर्धेत वैभव अलई विजेते.

भारतीय जनता पार्टी प्रदेश माध्यम विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत वैभव अलई यांचा निबंध सर्वोत्कृष्ट ठरला आहे.भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी...

read more

लासलगांव स्टेशनवरील किसानसेवा रेल्वेच्या पार्सल व्हॅन (व्हीपी) ची संख्या वाढवा – ना.डॉ.भारती पवार

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मेमू एक्सप्रेस सुरु केली त्याबद्दल प्रथम उत्तर...

read more

पुन्हा बेमोसमी पावसाची शक्यता – बळीराजा धास्तावला

सध्या राज्यात थंडीची लाट पसरलेली असताना हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. यातील काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच...

read more

सोमवार पासून होणार शाळा सुरू – निर्णय स्थानिक प्रशासन घेणार !

महाराष्ट्रात येत्या सोमवारपासून सर्व शाळा सुरु होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या...

read more

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीचे निकाल जाहीर

सुरगाणा नगरपंचायत एकूण जागा - 17 शिवसेना - 06 भाजप - 08 माकप - 02 राष्ट्रवादी काँग्रेस - 01 --------------- देवळा नगरपंचायत एकूण जागा - 17 भाजप - 15 राष्ट्रवादीला - 2 --------------- निफाड नगरपंचायत...

read more

उज्वला घरगुती गॅस सिलेंडरवरची सबसिडी मिळत नसल्याने गॅस ग्राहक नाराज

नव्या वर्षाच्या सुरुवातीला उज्वला घरगुती गॅस सिलेंडरवरची सबसिडी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अद्यापही सबसिडी मिळत नसल्याने गॅस ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे अगोदरच कोरोना, लॉकडाऊन, निर्बंधांमुळे...

read more

कृषीमंत्री दादा भुसे यांचे खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती करणे परवडेनासे झाले आहे. अशातच अनुदानीत खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती...

read more

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त,३१ मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कृषिपंपांच्या वर्षानुवर्ष थकीत वीजबिलांच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत ३ लाख ७५ हजार २५४ शेतकऱ्यांसह राज्यातील तब्बल १२८० गावांनी कृषिपंपांचे वीजबिल कोरे केले आहे. तर राज्यभरातील ३० हजार...

read more