टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक...
भारताच्या दौऱ्यावर चार संघ येणार , सामन्यांचे वेळापत्रक जाहीर
भारताच्या दौऱ्यावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे क्रिकेट संघ येणार आहेत. टीम इंडियाच्या 2021-22 हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे...
RCB चे कर्णधार पदही सोडणार – विराट कोहली !
आधीच टी २० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची जाहीर केल्यानंतर आता IPL २०२१ नंतर RCB संघाचे कर्णधार पद सोडण्याची घोषणा विराट कोहलीने केल्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. IPL २०२१...
IPL 2021 दुसरा टप्पा – आज मुंबई, चेन्नई आमनेसामने !
आयपीएल 2021 (IPL 2021)च्या दुसऱ्या सत्राला आजपासून शुभारंभ होत आहे. आज पाच वेळी IPL किताब आपल्या नावावर करणारी मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नई सोबत भिडणार आहे. आयपीएल 2021 च्या या टप्प्याचा...
रवी शास्त्रीच्या जागी अनिल कुंबळेची वर्णी लागणार?
कर्णधार विराट कोहलीने टी-२० वर्ल्डकप नंतर कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केलेले असतांनाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता संघाच्या मुख्य कोचसाठी माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याची वर्णी करण्याची शक्यता...
IPL 2021 – मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार, प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी!
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदाना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. इंडियन...
पाकिस्तानची नाचक्की – न्यूझीलंडकडून सा्मना रद्द!
पाकिस्तान-न्यूझीलंडल वनडे सीरिज रद्द करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सीरिज रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे रावळपिंडी वन डे सुरु होण्याआधीच मॅच रद्द करण्यात आली...
IPL 2021 : जिंकणार म्हणजे जिंकणारच, मुंबईची घोडदौड सुरूच राहणार!
आयपीएलचा अर्धवट राहिलेला (IPL 2021) रणसंग्राम येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. सर्व संघांनी पुन्हा जोमाने तयारी सुरु केली आहे. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेते चेन्नई सुपर...
T20 World Cup नंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार?
आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपले कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी 20 आणि...
विराट कोहलीकडे इतिहास घडवण्याची संधी !
आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या या सत्रात कर्णधार विराट कोहलीला एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीला १०...
