टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.
मेघा आहेरची ‘सुवर्ण’ भरारी
भोपाळ येथे सुरू असलेल्या साउथ वेस्ट आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड येथील जय भवानी...










