loader image
[ays_poll id=7]

भारताचा विक्रम – एकाच दिवसात २ कोटी नागरिकांना कोविड लसीकरण !

Sep 17, 2021


आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, भारताचे शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात एकाच दिवशी २ कोटी नागरिकांना कोविडचे लसीकरण करण्यात आले.

आज पर्यंत एकाच दिवसात सर्वात जास्त लसीकरण करण्याचा विश्वविक्रम चायनाच्या नावे आहे, त्यांनी एका दिवसात २.४७ कोटी नागरीकांचे लसीकरण केले आहे. सदर विश्वविक्रम मोडून काढण्यासाठी भारत सरकारतर्फे २.५० कोटी नागरिकांचे लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती, त्यात २ कोटी नागरिकांनाच एका दिवशी लसीकरण करण्यात आले.

एकूण झालेल्या २,११,२८,७८४ लसिकरणापैकी बिहार राज्यात १६.२८,०००, कर्नाटक १५.४७,०००, मध्य प्रदेश १३,०९,०००, उत्तर प्रदेश १२,१२,००० आणि गुजरात ११,३५,००० हे सर्वात जास्त लसीकरण करणारे राज्य ठरलेत. भारताने ८५ दिवसात १० कोटी नागरिकांना लसीकरण केले आहे, पुढील २० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी ४५ तर ३० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी २९ दिवसांचा कालावधी लागला आहे आणि १३ सप्टेबर रोजी भारताने ७५ कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.


अजून बातम्या वाचा..

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम...

read more
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...

read more
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ...

read more
भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून...

read more
.