loader image
[ays_poll id=7]

शिवसेना सोबत आल्यास भाजप नक्कीच स्वागत करेल – आठवले

Sep 19, 2021


शिवसेना जर भाजप सोबत येण्याचा विचार करत असेल तर भाजप नक्कीच याचा विचार करेल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

महाविकास आघाडीत काम करत असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना कधीच विधायक कामे सुरळीतपणे करू देणार नाहीत, त्यामुळे सेनेने आपल्या समविचारी पक्ष म्हणजे भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केली पाहिजे, असा सल्ला देखिल त्यांनी दिला. भाजप सोबत गेल्या शिवाय शिवसेना स्व.बाळासाहेब ठाकरेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू शकणार नाही, असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले. 

दोन समविचारी पक्ष सोबत आल्यास याचा फायदा दोन्हीही पक्षांना होणार आहे, महाराष्ट्रात दोन्ही पक्षांनी २.५ – २.५ वर्षे मुख्यमंत्री पद घ्यावे, असेही ते पुढे बोलले. जर दोन्ही पक्ष एकत्र आल्यास दोन्ही कॉंग्रेसला महाराष्ट्रात ५० जागा सुद्धा मिळविता येणार नाहीत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.


अजून बातम्या वाचा..

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम...

read more
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...

read more
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ...

read more
भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून...

read more
.