loader image
[ays_poll id=7]

RCB चे कर्णधार पदही सोडणार – विराट कोहली !

Sep 20, 2021


आधीच टी २० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची जाहीर केल्यानंतर आता IPL २०२१ नंतर RCB संघाचे कर्णधार पद सोडण्याची घोषणा विराट कोहलीने केल्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

IPL २०२१ च्या दुसर्या पर्वाला रविवारी सुरुवात झाली आणि विराट कोहलीच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सोमवारी KKR विरुद्ध कर्णधार विराटचा आरसीबीसाठी 200 वा सामना असणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच विराटने कर्णधारपद पर्व संपल्यानंतर सोडणार असल्याची घोषणा त्याने आरसीबीच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

जय भवानी व्यायाम शाळेत १७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या शासकीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

जय भवानी व्यायाम शाळेत १७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या शासकीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित शासकीय...

read more
के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड येथे झालेल्या तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत मनमाड...

read more
आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली गांगुर्डे व करुणा गाढे यांना सुवर्णपदक

आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली गांगुर्डे व करुणा गाढे यांना सुवर्णपदक

स्वामी रामानंद विद्यापीठ नांदेड आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन राजीव गांधी...

read more
.