टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.
70 वी पुरुष जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला शुक्रवार दि ९/१२/२०२२ रोजी प्रारंभ
70 वी पुरुष जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला शुक्रवार दिनांक ९/१२/२०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर...










