loader image
[ays_poll id=7]

t20 प्रथम विजेतेपद – १४ वर्ष पूर्ण !

Sep 25, 2021


टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.


अजून बातम्या वाचा..

जय भवानी व्यायाम शाळेत १७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या शासकीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

जय भवानी व्यायाम शाळेत १७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या शासकीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित शासकीय...

read more
के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड येथे झालेल्या तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत मनमाड...

read more
आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली गांगुर्डे व करुणा गाढे यांना सुवर्णपदक

आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली गांगुर्डे व करुणा गाढे यांना सुवर्णपदक

स्वामी रामानंद विद्यापीठ नांदेड आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन राजीव गांधी...

read more
.