टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची निवड चाचणी सामण्यात फलंदाजीत नाबाद खेळ
गुरुवार 11 जानेवारी 24 रोजी नाशिक क्रिकेट आसोसिएशन आयोजीत नाशिक प्रीमियर लीगच्या या...










