loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021


तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले


अजून बातम्या वाचा..

कपिलवस्तू बुद्धविहारात रविवारी वर्षावास कार्यक्रमाची सांगता ; होणार आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

कपिलवस्तू बुद्धविहारात रविवारी वर्षावास कार्यक्रमाची सांगता ; होणार आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

मनमाड - बुद्धवाडी येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात आषाढ ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने अखंड सुरू...

read more
रिल्स बनवल्यामुळे निलंबित केलेल्या लेडी कंडक्टर चे निलंबन मागे ; कामावर रुजू होण्याचे आदेश

रिल्स बनवल्यामुळे निलंबित केलेल्या लेडी कंडक्टर चे निलंबन मागे ; कामावर रुजू होण्याचे आदेश

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील निलंबीत करण्यात आलेल्या लेडी कंडक्टरचे निलंबन मागे घेण्यात...

read more
.