loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021


तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले


अजून बातम्या वाचा..

पानेवाडीकरांच्या जागा मालकांचा मोजणीस विरोध ; भूमी अभिलेख चे अधिकारी परतले मोजणी न करताच

पानेवाडीकरांच्या जागा मालकांचा मोजणीस विरोध ; भूमी अभिलेख चे अधिकारी परतले मोजणी न करताच

पानेवाडी शिवारातील न्यू इंग्लिश शाळेशेजारी १४ शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली ४५ एकर परिसरातील जागेत...

read more
नवज्ञानाचा उपयोग महावितरणच्या विकासासाठी करावा : मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार

नवज्ञानाचा उपयोग महावितरणच्या विकासासाठी करावा : मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार

महावितरणच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे, त्याचसोबत प्रथमच...

read more

भुमी क्रिकेट अकॅडमी चे रुषी शर्मा,वेदांत कांदळकर,अंशुमन सरोदे यांची हिंगोली जिल्हा संघात निवड

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या 16 वर्षा आतील आमंत्रितांच्या स्पर्धेत मनमाड...

read more
.