loader image
[ays_poll id=7]

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ४ व ५ ऑक्टोबर रोजी होणार !

Oct 2, 2021


2 ऑक्टोबर रोजी होणारी तिसऱ्या टप्प्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारी रात्री पुढे ढकलण्यात आली आहे. आता हि प्रवेश प्रक्रिया 4 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती असून देखील हि प्रवेश प्रक्रिया ठेवण्यात आली होती. यावर अनेक संघटनांनी आक्षेपही नोंदवले आहेत. मात्र यात 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा शिक्षण विभागाला विसर पडला कि काय असा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावर तातडीने कार्यवाही करून प्रवेश प्रक्रियेत बदल केले जातील, 

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिनी अकरावी प्रवेश प्रक्रिया ठेऊन या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास दिरंगाई का करण्यात आली याविषयी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. 


अजून बातम्या वाचा..

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

मनमाड : राज्य शासनातर्फे नगर परिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत मनमाड नगर...

read more
भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना तीन लाखांची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

धुळे विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत केलेल्या वीज जोडणीचे बिल विना त्रुटी...

read more
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

read more
.