२० ऑक्टोंबर पासून राज्यातील विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणारी व्यवसायिक आणि पारंपारिक अभ्यासक्रमांची सर्व वरिष्ठ महाविद्यालय सुरू होणार आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मंत्रालयात घोषणा केली.ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहे अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे उर्वरित विद्यार्थ्यांना सध्या चालू असल्या प्रमाणे ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसेच ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नाही त्यांच्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी आपल्या संकुलात स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने लसीकरणाची मोहीम राबवण्याच्या सूचनाही सामंत यांनी दिल्या.
धार्मिक सण आणि उत्सवात मांस विक्री बंद ठेवण्याची येवला जैन समाजाची मागणी
येवला येवला तालुका व शहर परिसरात विशिष्ट दिवस धार्मिक सण उत्सव हिंदू धर्म जैन धर्म यांचे विशेष...











