loader image
[ays_poll id=7]

दिवाळीनंतर पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळादेखील सुरु होणार !

Oct 16, 2021


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या माध्यमिक शाळा राज्य शासनाने सुरु केल्या आहेत मात्र पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे, त्यातच राज्य सरकार दिवाळी नंतर प्राथमिक शाळा देखील सुरु करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसा आराखडा देखील शासनाला सादर करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्राथमिक शाळा देखील दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय शिक्षण दिनी सुरू होऊ शकतात. शहरातील शाळांवरील निर्बंध शिथिल करून कोरोनामुक्‍त प्रभागांमधील सर्वच शाळा सुरू होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्या शाळांची स्वच्छता सुरू करण्यासंबंधीच्या सूचनाही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.