loader image
[ays_poll id=7]

जनावरे रस्त्यावर बांधल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार !

Oct 17, 2021


बऱ्याच वेळा रस्त्याने प्रवास करत असताना रस्त्यावरील जनावरांमुळे अडथळा निर्माण होतो. भर रस्त्यात जनावरे बांधून अडथळा निर्माण करणाऱ्याना आता सावध व्हावे लागेल कारण रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्याना आता ग्रामपंचायत नोटीस बजाऊ शकते. नोटीसची दखल न घेतल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, असे आदेश शासनाने दिले आहेत.

राज्य शासन कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते निर्मिती करतात मात्र काही लोक त्याच रस्त्यांवर आपली पाळीव जनावरे बांधून रस्त्यात अडथळे निर्माण करतात, हि समस्या कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.


अजून बातम्या वाचा..

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

मनमाड : राज्य शासनातर्फे नगर परिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत मनमाड नगर...

read more
भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना तीन लाखांची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

धुळे विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत केलेल्या वीज जोडणीचे बिल विना त्रुटी...

read more
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

read more
.